कथालेखन स्पर्धेत थोरात प्रथम, द्वितीय राजपूत व गायके तर तृतीय रसाळ व पवार
तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो, ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल हरवलाय.
